बंगालमध्ये मुसलमानांनी दंगल घडवून हिंदूंची घरे आणि दुकाने लुटली !

बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना याविषयी काही करतील, अशी आशा न बाळगता, बंगालमधील पीडित हिंदूंच्या मागे आता हिंदूंनी समर्थपणे उभे राहावे !
    मिर्झानगर – येथील रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या जागेत गेली अनेक दशके हिंदूंची दुकाने होती. ही दुकाने तेथून हटवण्यासाठी मुसलमानांनी रेल्वे अधिकार्‍यांच्या संगनमताने ‘सदर जागा त्वरित खाली करा’, अशी हिंदूंना नोटीस बजावली. त्यानंतर हिंदूंनी जागा खाली केली आणि तेथून जवळच असलेल्या जागेवर दुकाने थाटण्यास आरंभ केला; मात्र मुसलमानांनी दंगल घडवून हिंदूंना तेथून हुसकावून लावले. या दंगलीत मुसलमानांनी हिंदूंची घरे आणि दुकाने लुटली.

(हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्यामुळेच बंगालमध्ये हिंदूंवर ही स्थिती ओढवली आहे ! – संपादक) 
मुसलमानांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची लूट
    रेल्वे प्रशासनाकडून नोटीस मिळाल्यावर हिंदूंनी नव्या जागेत दुकाने थाटण्यास आरंभ केला; परंतु सुमारे ९० मुसलमानांनी त्याला आक्षेप घेतला आणि ते हिंदूंवर चाल करून आले. हिंदूंनी प्रतिकार करताच मुसलमानांनी माघार घेतली. त्यानंतर थोड्या कालावधीत ६०० मुसलमानांच्या जमावाने हिंदूंवर आक्रमण करत त्यांची घरे आणि दुकाने लुटली. (मुसलमानांच्या आक्रमणाला हिंदूंनी प्रतिकार केल्यावर मुसलमान पूर्ण सिद्धतेने परत आक्रमण करतात, हा इतिहास आहे. मुसलमानांची ही खेळी ओळखून हिंदूंनीही सतर्क राहायला हवे ! – संपादक) हिंदूंनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली; परंतु मुसलमानांची लूटमार संपल्यावर पोलीस दाखल झाले. (हिंदूद्वेष्ट्या पोलिसांकडून आणखी काय अपेक्षा करणार ? – संपादक) मुसलमानांच्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांवरच मुसलमानांनी दगडफेक केली. त्यात काही पोलीसही घायाळ झाले. (निरपराध हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे आणि सशस्त्र मुसलमानांची तळी उचलणारे पोलीस मुसलमानांच्या हातून मरण्याच्याच लायकीचे ! – संपादक)
दंगलखोर मुसलमानांना नव्हे, तर हिंदूंना अटक करणारे पोलीस !
    मुसलमानांनी परत आक्रमण केल्यावर हिंदूंची बाजू बळकट करण्यासाठी जवळपासच्या परिसरातील शेकडो हिंदू तरुण एकत्र झाले आणि त्यांनी लूटमार करणार्‍या मुसलमानांना हुसकावून लावले. माघारी जातांनाही मुसलमानांनी हिंदूंच्या मालकीचे शेतीचे पंप चोरले आणि शेतीची हानी केली. पोलिसांनी त्याच रात्री ४ हिंदूंना अटक केली, तर २ मुसलमानांना नंतर अटक करण्यात आली. (अशा पोलिसांवर उद्या मुसलमानांमुळे आपत्ती ओढवली, तर हिंदूंनी त्यांना का वाचवावे ? – संपादक) त्यानंतर स्थानिक इमामांनी हिंदूंवर बहिष्कार टाकण्याचा फतवा काढला. (असे असेल, तर हिंदूंनी केवळ या गावापुरते मर्यादित न राहता देशभरातील समस्त मुसलमानांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालावा आणि मुसलमानांना कायमची अद्दल घडवावी ! तसेच जर एखाद्या हिंदूने, असे आवाहन केले असते, तर प्रसारमाध्यमांनी आणि निधर्मीवाद्यांनी त्याचे आंतरराष्ट्रीय वृत्त केले असते. हिंदूंनो, मुसलमानांवर बहिष्कार घालण्याबरोबरच हिंदूंना न्याय न देणार्‍या प्रसारमाध्यमांना आणि राज्यकर्त्यांनाही संघटितपणे खडसावा ! – संपादक)

Posted in बातम्या

६५ प्रतिशत भारतीय दारिद्र्यरेषेखाली महासत्ता बनू पाहणार्‍या भारताची लुटारू

काँग्रेसी राज्यकर्त्यांनी केलेली दयनीय स्थिती !
    इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली) – केंद्रशासनाने राष्ट्रीय पातळीवर केलेल्या नमुना पाहणीमध्ये ६५ टक्के भारतीय दारिद्र्यरेषेखाली असल्याचे आढळले आहे. पाहणीतील निष्कर्षानुसार, भारतात ग्रामीण भागात दैनंदिन खर्चासाठी ३५.१० रुपयांची आवश्यकता आहे, तर शहरी भागात प्रतिदिनच्या खर्चासाठी ६६.१० रुपये लागतात. या अंदाजानुसार, ग्रामीण भागात प्रतीमास १०५४ रुपये किंवा त्यापेक्षा अल्प उत्पन्न असलेली व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील गटात येते. शहरांमध्ये प्रतीमास १ सहस्र ९८४ रुपये किंवा त्यापेक्षा अल्प उत्पन्न असलेली व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील गटात येते.

दारिद्र्यरेषेची व्याख्या निश्चित झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर खिस्ताब्द २००९-१०मध्ये केलेल्या नमुना पाहणीच्या ६६ व्या फेरीअखेर ग्रामीण भागात ६४.४७ टक्के आणि शहरी भागात ६६.७० टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखालील गटात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाहणीनुसार, देशातील सर्वच राज्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक नागरिक दारिद्र्यरेषेखालील गटात आहेत. (आज देशातील गरीब जनता अधिक गरीब होत आहे, तर राजकारण्यांची श्रीमंती ओसंडून वाहत आहे. गेल्या सहा दशकांत काँग्रेसी राज्यकर्ते आणि त्यांचे हितचिंतक यांनी राष्ट्राला केवळ लुटण्याचेच काम केले आहे. या लुटारू राज्यकर्त्यांची कायमची हकालपट्टी करून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही ! – संपादक)
    याआधी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील योजना आयोगाने देशात ग्रामीण भागात दैनंदिन खर्चासाठी २२.४२ रुपयांची आवश्यकता आहे, तर शहरी भागात प्रतिदिन खर्चासाठी २८.६५ रुपये लागतात, असे सांगीतले होते. असा निकष लावून योजना आयोगाने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या संख्येत घट होत असल्याचे सांगितले होते.

Posted in बातम्या

कर्नाटकातील सुळ्या येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. उषा रामभट पटवर्धन यांनी गाठली ६० टक्के आध्यात्मिक पातळी

सुळ्या (दक्षिण कन्नड जिल्हा) – येथील सनातनच्या साधिका सौ. उषा रामभट पटवर्धन (वय ६५ वर्षे) यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे प्रसारसेविका श्रीमती अश्विनी प्रभु यांनी घोषित केले. भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पू. उमेशअण्णा शेणै यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सौ. उषाक्का यांचे पूर्ण कुटुंबच साधनेत आहे. त्यांचा मुलगा अंबादास गोव्यातील नेसाई मुद्रणालयात सेवा करतो.


 गुरूंच्या आज्ञापालनामुळेच ६० टक्के पातळी गाठणे शक्य – सौ. उषाक्का पटवर्धन
    सत्कारानंतर सौ. उषाक्का म्हणाल्या, `६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे, हा मला गरूंंनी दिलेला प्रसादच आहे. गुरूंनी जे काही सांगितले ते करायचे, ते चूक कि बरोबर, ते सर्व ईश्वरावर सोडायचे, हे तत्त्व मी पाळले. सेवा, त्याग, प्रीती हे सर्व करण्याबरोबरच स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन या प्रकियाही नियमित राबवल्या. जे दोष माझ्या लक्षात येतात, ते घालवण्यासाठी मी प्रयत्न करते. सनातन संस्थेसारखी संस्था आमच्यासारख्या साधकांना मिळाली, हे आमचे भाग्यच आहे. सनातन संस्था साधकांना पूर्णत्वाला नेणारी संस्था आहे.

प्रेमाने आणि सहजतेने वागणार्‍या सौ. उषाक्का
    कार्यक्रमाच्या वेळी सौ. उषाक्का यांचे पती श्री. रामभट पटवर्धन यांनी त्यांच्या पत्नीची गुणवैशिष्ट्ये सांगितली. ते म्हणाले, ‘`मला सनातन संस्थेचा परिचय सौ. उषा यांनीच करून दिला. प्रारंभी मला ‘सत्संगाला जाऊ नये’, असे वाटायचे; पण सौ. उषा मला सत्संगाचे महत्त्व वारंवार सांगायची. त्यामुळे मी सत्संगाला जायला लागलो. कठीण परिस्थितीत मी सौ. उषाशी यांचा सल्ला घेत असतो. अशा वेळी ती मला परिस्थितीवर त्वरित उपाययोजना सांगते. ती नेहमीच स्थिर राहते. कितीही त्रास झाला, तरी तिच्या वागण्यात सहजता असते. ती सर्वांशी प्रेमानेच वागते. स्वभावदोष सारणी लिहायला जमत नसतांनाही ती लिहिण्याचा प्रयत्न करते. ती स्वतःचा व्यष्टी आढावाही न चुकता देते.’
 सौ. उषाक्का स्थितप्रज्ञ आहेत – पू. उमेश शेणै
    कार्यक्रमाच्या वेळी पू. उमेश शेणै यांनी सौ. उषाक्का यांचे विविध गुण सांगितले. ते म्हणाले, ‘मुल्की येथील आश्रमात काही कार्यक्रम असल्यास आम्ही श्री. रामभट यांना सौ. उषाक्का यांना त्यात सहभागी होण्यास सांगायचे. त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या आहेत. आश्रमात त्या आल्या की, सतत सेवेतच राहण्याचा प्रयत्न करायच्या. त्यांना कोणीही काहीही सेवा सांगितली, तरी त्या करण्यासाठी नेहमीच सिद्ध असायच्या. अनेकदा त्यांना ‘तुम्ही आता विश्रांती घ्या’, असे सांगावे लागत असे. त्यांना लहान मुलांनीही एखादी सेवा सांगितली, तरी त्या आनंदाने करायच्या. त्यांना शारीरीक त्रास असतांनाही त्याकडे लक्ष न देता त्या सेवा करतात. या वयातही त्या युवकांनाही लाजवतील, अशी सेवा त्या करतात. त्यांच्यात खूप प्रांजळपणा आहे. त्यांना ‘तुमची ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाली’, असे सांगितल्यावरही त्या स्थिर होत्या. यावरून त्या स्थितप्रज्ञ आहेत, असेच जाणवते.’
Posted in बातम्या

आज वसिष्ठ ऋषि जयंती

Posted in दिनविशेष, Uncategorized

पंतप्रधानांचे सल्लागार टी.के. नायर यांचा भूखंड घोटाळा !

भ्रष्ट काँग्रेसवाल्यांचा आणखी एक घोटाळा !
    इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली) – पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सल्लागार टी.के.ए. नायर यांनी त्यांच्या नातेवाइकांना अवैध पद्धतीने भूखंड मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण भारतातील ‘द हिंदू’ या इंग्रजी नियतकालिकाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात नायर यांच्यावर हे आरोप केले आहेत.

(काँग्रेसमध्ये एकजात सगळेच लुटारू आहेत, हे प्रतिदिन उघड होणार्‍या घोटाळ्यातून सामोरे येते
आहे. अशा घोटाळेबाज काँग्रेसवाल्यांची कायमची हकालपट्टी करून हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – संपादक)

    या नियतकालिकाने त्याच्या वृत्तात पुढे म्हटले आहे, ‘‘नायर यांची भाची ए. प्रीती प्रभा आणि मैत्रीण उमादेवी नांबियार यांना अल्प मूल्यामध्ये भूखंड देण्यात आला आहे. या ठिकाणचे भूखंड ‘भारत अर्थ मोटिव्ह लिमिटेड’ (बीईएमएल) हाऊसिंग सोसायटीतील कर्मचार्‍यांना देण्यात येणार होते. २४०० वर्ग फूट जागा असलेले हे भूखंड देतांना सोसायटीचे नियम पाळण्यात आलेले नाहीत. अत्यंत अल्प मूल्यामध्ये हे भूखंड या दोघींना देण्यात आले. ६० लाख रुपये एवढे मूल्य असलेले हे भूखंड त्यांना अवघे १० लाख ८० सहस्र रुपयांना देण्यात आले आहेत. हा अवैध व्यवहार झाल्यानंतर बीईएम्एल्च्या एका माजी अधिकार्‍याने राष्ट्रपतींकडे तक्रार केल्यानंतर प्रभा आणि नांबियार यांनी हे भूखंड सोसायटीला परत दिले आहेत. तसेच या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे.

Posted in बातम्या, Uncategorized

सत्याचे दर्शन घडवणारे ‘सनातन प्रभात’ हे भारतातील एकमेव नियतकालिक ! – श्री. विलास खानोलकर

‘उत्कृष्ट मराठी दैनिक’ म्हणून गौरवण्यात आलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा देवद, पनवेल आणि पिंगुळी, कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे उत्साहात साजरा
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करतांना पू. रेडकरआजी

 कुडाळ, २९ एप्रिल (वार्ता.) – सुसंस्कारित पिढी निर्माण होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत ‘सनातन प्रभात’ वाचायला हवा; कारण त्या गर्भावर सनातनच्या विचारांचा संस्कार व्हायला हवा आणि ही काळाची आवश्यकता आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राचा स्पर्श जरी झाला, तरी एक प्रतिशत पालट मन, विचार अन् राहणीमान यांमध्ये नक्कीच पडेल, अशी मला खात्री आहे. सत्याचे दर्शन घडवणारे ‘सनातन प्रभात’ हे भारतातील सद्यस्थितीतील एकमेव नियतकालिक आहे, असे गौरवोद्गार कणकवली येथील प्रसिद्ध व्यापारी श्री. विलास खानोलकर यांनी काढले.

धर्मरक्षणाच्या कार्यात हिंदूंना दिशादर्शन करणार्‍या, राष्ट्ररक्षणासाठी समस्त भारतियांना प्रेरित करणार्‍या, राष्ट्राभिमानी अन् धर्माभिमानी नागरिकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणार्‍या आणि समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल ‘न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन’च्या वतीने ‘उत्कृष्ट मराठी दैनिक’ म्हणून गौरवण्यात आलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा आज पिंगुळी, कुडाळ येथील सनातनच्या सेवाकेंद्रात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे या नात्याने श्री. विलास खानोलकर उपस्थितांना संबोधित करत होते. या सोहळ्याला सनातनच्या संत
पू. द्वारावती रेडकरआजी यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.
    राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी समाजात धर्म आणि राष्ट्र निष्ठा रूजवणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’ने १४ व्या वर्षात, साप्ताहिक सनातन प्रभातने १५ व्या वर्षात, तर इंग्रजी मासिक सनातन प्रभातने ७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा प्रारंभ पू. रेडकरआजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विलास खानोलकर आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे श्री. चंद्रशेखर तुळसकर हे उपस्थित होते. रामनाथी, गोवा येथील सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी या वेळी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर
पू. रेडकरआजी यांचा सन्मान, तर प्रमुख पाहुणे श्री. खानोलकर यांचा सत्कार करण्यात आला. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. दैवेश रेडकर यांनी श्री. तुळसकर यांचा सत्कार केला.

गुरुचरित्राचा अध्याय ज्या तन्मयतेने वाचतो, त्याच तन्मयतेने प्रत्येक दिवशी ‘सनातन प्रभात’चे वाचन व्हायला हवे ! – श्री. विलास खानोलकर
श्री. विलास खानोलकर पुढे म्हणाले, ‘‘आजचा दिवस ‘सनातन प्रभात’च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसा तो माझ्या दृष्टीनेही किती महत्त्वाचा आहे, हे येथे आल्यानंतर माझ्या लक्षात आले. जसा सहस्रचंद्रदर्शन योग असतो, त्याप्रमाणेच आज माझी येथील उपस्थिती ही एक सहस्र दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्यानंतर आलेला योग आहे. संतांच्या उपqिस्थतीत माझी कोणतीही पात्रता नसतांना मला येथे संधी मिळाली, ही केवळ ईश्वरी कृपा आहे. पूर्वी माझ्या दृष्टीने दुर्लक्षित असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’ आता मात्र वाचला नाही, तर मी बेचैन होतो, हेच या वृत्तपत्राचे महत्त्व आहे. आताची पत्रकारिता राज्यकर्त्याच्या अधीन आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ला केवळ वृत्तपत्र म्हणूया नको. गुरुचरित्राचा अध्याय ज्या तन्मयतेने वाचतो, त्याच तन्मयतेने प्रत्येक दिवशी ‘सनातन प्रभात’चे वाचन व्हायला हवे. देव, देश अन् धर्म यांसाठी सर्वतोपरी वाहून घेतलेले ‘सनातन प्रभात’ हे एकमेव दैनिक आहे.
    इतर कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध न होणार्‍या राष्ट्र अन् धर्म यांबद्दलच्या बातम्या वाचून माझ्या मनात ‘सनातन प्रभात’बद्दल शंका येत असे; म्हणून मी माझ्या संबंधितांना दूरभाषद्वारे चौकशी करून ‘सनातन प्रभात’मधील बातमीची शहानिशा करत असे. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘सनातन प्रभात’मधील बातम्या सत्यच असतात; मात्र इतर वृत्तपत्रे सत्याला प्रसिद्धी देत नाहीत. ‘सनातन प्रभात’मध्येच सत्य आणि वस्तूनिष्ठ बातम्या कोणतीही भीड न ठेवता छापल्या जातात. अशा प्रकारचे सत्य आणि निर्भीड ‘सनातन प्रभात’ घरोघर पोहोचायला हवे.’’
राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यातील दैनिक ‘सनातन प्रभात’ हा एक झंझावात आहे ! – श्री. तुळसकर
    श्री. तुळसकर म्हणाले, ‘‘आज धर्मांतर, लव्ह जिहाद, चंगळवाद, खून, दरोडे, बलात्कार, समाजाची ढासळलेली नैतिकता या सर्व समस्यांमुळे झालेल्या राष्ट्राच्या दु:स्थितीचे मूळ कारण धर्माचरणाचा अभाव आहे. हे ‘सनातन प्रभात’ने जाणले आहे. त्यामुळेच हिंदु धर्माची महानता, धर्मशिक्षणाचे महत्त्व, प्रत्यक्ष धर्माचरण कसे करावे आणि धर्मावर विविध माध्यमांतून होणारे आघात यांविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ गेली १३ वर्षे समाजमनावर िंबबवत आहे. जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रतिदिन करावयाची साधना शास्त्रीय भाषेत, सर्व बारकाव्यांसहीत शिकवणारे एकमेव दैनिक आहे. म्हणूनच राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यातील दैनिक ‘सनातन प्रभात’ हा एक झंझावात आहे.’’
    श्री. दैवेश रेडकर यांनी ‘सनातन प्रभात’च्या राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यातील वाटचालीच्या संदर्भात उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, ‘‘लवकरच मासिक ‘सनातन प्रभात’ हे उडिया भाषेत प्रसिद्ध होणार आहे. ‘सनातन प्रभात’ची चालू असलेली वाटचाल पाहता ‘सनातन प्रभात’ हे राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्ववादी नियतकालिक समूह होण्याकडे वाटचाल करत आहे. या कार्यात आपले योगदान अंशांशाने का होईना; परंतु वाढत राहिले पाहिजे. 
    या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी वर्धापनदिनानिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवण्यात आला. साधना म्हणून दैनिक सनातन प्रभातचे वितरण करणारे वितरक श्री. जगन्नाथ केरकर आणि श्री. आप्पा आंगणे, ओरोस; श्री. नीलेश वटलेकर, कुडाळ; श्री. सूर्यकांत मालवणकर, कणकवली; श्री. मेघ:श्याम खानोलकर, खानोली, या वितरक साधकांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
    आजच्या या कार्यक्रमाला ६० प्रतिशत आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेल्या प्रसारसेविका कु. स्वाती खाडये, श्रीमती नलंदा खाडये, सौ. अन् श्री. यशवंत गोवेकर आणि श्री. गोपाळ मुननकरकाका यांची उपस्थिती लाभली.
    या वेळी सनातन संस्था निर्मित विविध ग्रंथ, सात्त्विक श्री गणेशमूर्ती कक्ष, बालकक्ष, सात्त्विक उत्पादन कक्ष, आध्यात्मिक उपाय कक्ष, हिंदू जनजागृती समिती, एस्एस्आर्एप्â या संघटनांचे कक्ष, अशा १३ कक्षांच्या माध्यमातून जिज्ञासूंना राष्ट्र अन् धर्म यांबद्दल माहिती देण्यात आली. 
    कार्यक्रमाची सांगता सद्गुरूंचा श्लोक म्हणून करण्यात आली. सूत्रसंचालन अन् आभारप्रदर्शन सौ. विनया पाटील यांनी केले.

   

वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन श्री. अरुण रामतीर्थकर आणि सौ. रूपाली वर्तक

सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई, ठाणे, रायगड, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्तीचा तपपूर्ती सोहळा रविवारी अत्यंत उत्साहात झाला. या वेळी ४२५ विज्ञापनदाते, वाचक, हितचिंतक, प्रतिष्ठित नागरिक आणि मान्यवर आदी उपस्थित होते. या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण रामतीर्थकर आणि ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादिका सौ. रूपाली वर्तक यांनी केले. (या सोहळ्याचे सविस्तर वृत्त वाचा उद्याच्या अंकात !)

Posted in बातम्या

‘मानवाच्या अधोगतीमुळे पृथ्वीवर कलियुग आले आहे. आता होणार्‍या महायुद्धात पृथ्वीवरील कोट्यवधी मानव नाश पावतील. त्यानंतर पृथ्वीवर सत्ययुगाला परत प्रारंभ होईल.’ – डॉ. आठवले (चैत्र कृष्ण तृतीया, कलीयुग वर्ष ५११० (२३.४.२००८))

Posted in इतर, Uncategorized